- हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन
- सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ
- श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल
- भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल
- श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले
श्रीरामपूर
राजकारण
कृषी
अवकाळी व गारपीटग्रस्त नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- आ.ओगले
श्रीरामपूर-श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामध्ये प्रामुख्याने गहु, कांदा, मका, द्राक्ष टरबुज यांसारख्या या पिकांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे
टिळकनगर व एकलहरे परिसराल गारपिटीचा तडाखा;शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
श्रीरामपूर-तालुक्यातील टिळकनगर सह एकलहरे परिसरात रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले उत्पादन अक्षरशः
कर्जमुक्ती योजनेत पतसंस्थेसह सहकारी बँकेचा समावेश करा-शेतकरी संघटनेची मागणी
श्रीरामपूर-राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती योजना राबवत आहे. परंतु सदर योजनेत सातबारा उताऱ्यावरील पतसंस्था व को-ऑपरेटिव्ह कमर्शियल बँकांचा अर्थात व्यापारी सहकारी
श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा
श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली
पाटचाऱ्या नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे भरणे टांगले;प्रजासत्ताक दिनी छावाचा आंदोलनाचा इशारा
श्रीरामपूर-भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले
रब्बीच्या दोन आवर्तनाचे नियोजन तात्काळ करा;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे
श्रीरामपूर-भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल
अहिल्यानगर
हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन
श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले
गुन्हेगारांना कायद्याचा धाक असायलाच पाहिजे;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ठणकावले
श्रीरामपूर-समाजकंटक आणि गुन्हेगारांना कायद्याचा धाक असलाच पाहिजे.त्याचवेळी दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित वाटले पाहिजे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक असायलाच हवा असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.गेल्या
पोलीस कर्मचाऱ्याच्या कारने घेतला अचानक पेट;रामनवमी उत्सवातील मोठा अनर्थ टळला
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील थत्ते मैदान परिसरात उभ्या असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या स्विप्ट कारने अचानक पेट घेतल्याने एकच गोंधळ उडाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संबंधित वाहनाचे नुकसान झाले आहे.
‘अशोक’च्या कामगारांच्या वेतन कपातीला विरोध-भोसले; कारखान्याच्या सद्यस्थितीवर चर्चेसाठी बैठकीचे आयोजन
श्रीरामपूर-अशोक कारखान्याचे व्यवस्थापन कामगारांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते.गेल्या काही दिवसांपासून कामगार संघटना व कारखाना व्यवस्थानात यासंदर्भात वाटाघाटी चालू असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात
अभयकुमार तेलतुंबडे यांना ‘बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’;126 वेळा केले रक्तदान
श्रीरामपूर-मुठेवाडगाव येथील प्रसिद्ध समाजसेवक व रक्तमित्र अभयकुमार विजय तेलतुंबडे यांना उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील दुधीनगर येथे दि. 15 मार्च रोजी आयोजित कार्यक्रमात प्रगती फाउंडेशन तर्फे ‘बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान
माळवाडगाव परिसरात अवकाळीसह गारपीट;गहू, मका व कांदा पिकांचे मोठे नुकसान
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील माळवडगाव परिसरात काल दि.१९ मार्च रोजी रात्री ८ च्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस, जोरदार वादळी वारा आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपिटीचा
Latest News
Trending News
मूख्य
सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ
श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल