श्रीरामपूर

राजकारण

पाटचाऱ्या नादुरूस्तीमुळे शेतकऱ्यांचे भरणे टांगले;प्रजासत्ताक दिनी छावाचा आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाचे रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन सुरू असून पाटबंधारे विभागाने रब्बी आवर्तन सुरू होण्यापूर्वी सर्व पाटचाऱ्या दुरूस्त करणे गरजेचे होते. परंतू पाटबंधारे विभागाने ते न केल्याने अनेक शेतकऱ्यांचे भरणे टांगले

रब्बीच्या दोन आवर्तनाचे नियोजन तात्काळ करा;शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष औताडे

श्रीरामपूर-भंडारदरा सिंचन प्रणालीच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस, कांदा, गहू ,मका अशा सर्वच बागायती पिकांची लागवड 80 टक्के पूर्ण झालेली आहे.त्यासाठी मोठ्या प्रमाणावर विहिरी व बोअरचा उपसा सिंचनासाठी होत असल्याने भुजल

बियाणे आणि किटकनाशकांतील फसवणूक रोखण्यासाठी नवा कायदा-केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान

श्रीरामपूर-बियाणे आणि रासायनीक औषधांच्‍या माध्यमातून शेतक-यांचे फसवणूक टाळण्‍यासाठी नवीन बियाणे, किटकनाशक कायदा केंद्र सरकार आणणार असून, निकृष्‍ठ बियाणे आणि किटकनाशकांमुळे पिकांचे नुकसान झाल्‍यास शेतक-यांना पुर्ण नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून, दंडात्मक

जिल्हा बँकांनी बेकायदेशीर वसुली केल्यास संघर्ष करू-शेतकरी संघटनेचा इशारा

श्रीरामपूर-अशोक कारखाना कार्यस्थळावर आज दि.५ रोजी सकाळी जिल्हा बँकेचे श्रीरामपूर तालुका विस्तार अधिकारी यांच्यासह तालुक्यातील बँकेचे वसुली अधिकारी व सेवा सहकारी सोसायटी यांचे सचिव थकबाकी असलेल्या सेवा सोसायटीतील शेतकऱ्यांच्या ऊस

८४६ कोटींची मदत दिवाळीपूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा-पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रशासनाला सूचना

श्रीरामपूर-अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे.

ऊस उत्पादकांनी ऊस परिषदेला उपस्थित रहावे;’स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष ताके यांचे आवाहन

श्रीरामपूर-या वर्षीचा गाळप हंगाम तोंडावर आहे.अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन व कपाशी पिकहातातुन गेले आहे. केवळ ऊस पिक शेतकऱ्यांचे हातात आहे. त्यामुळे त्यातुन जास्तीत जास्त उत्पन्न

अहिल्यानगर

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

डिजिटल क्रांतीमुळे पत्रकारितेचा चेहरा मोहरा बदलला;श्रीरामपूर येथील पत्रकार कार्यशाळेत मंथन

श्रीरामपूर-डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूसही बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडावी,असे आवाहन श्रीरामपूर येथे आयोजित

लावणी महोत्सवाने जिंकली रसिकांची मने;पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन

श्रीरामपूर-सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी,

मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद;भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा इशारा

श्रीरामपूर-भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य

नराधम आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करा;महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे निर्देश

श्रीरामपूर– श्रीरामपूर शहरातील एका नामांकित मराठी शाळेत वर्ग शिक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणी

नगरसेवक अर्जुन दाभाडेंचे नाव निलेश शेंडगे हत्या प्रकरणातून वगळा; श्रीरामपुरमध्ये समर्थकांची पोलिसांकडे मागणी

श्रीरामपूर-  नायगाव येथे घडलेल्या निलेश शेंडगे मृत्यू प्रकरणातश्रीरामपूर नगरपालिकेचे अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांना राजकीय द्वेषातून खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा आरोप करत आज त्यांच्या हजारो समर्थकांनी शहरातून मोर्चा काढत या प्रकरणाचा

Latest News

Trending News

error: Content is protected !!